Achira News Logo
Achira News

कोकण अर्थव्यवस्थेला चालना-मच्छीमार आणि स्थानिक उद्योगांसाठी मोदी सरकारचे सकारात्मक निर्णय

Pudhari
कोकण अर्थव्यवस्थेला चालना-मच्छीमार आणि स्थानिक उद्योगांसाठी मोदी सरकारचे सकारात्मक निर्णय
Full News
Share:

येथील ‌‘ओमगणेश‌’ निवासस्थानी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. मंत्री राणे म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात केंद्र सरकारने अर्थ संकल्पाच्या माध्यमातून कोकणसाठी, सिंधुदुर्गच्या विकासासाठी मोठी चालना दिली आहे. अर्थसंकल्पात प्रामुख्याने कोकणाच्या अर्थकारणाच्या दृष्टिकोनातून मच्छीमार, नारळ, काजू उत्पादनासाठी सकारात्मक निर्णय घेतले आहेत, ज्याच्यावर कोकणचे अर्थकारण अवलंबून आहे. या तिन्ही क्षेत्रांच्या माध्यमातून चालना देताना निधीची तरतूद ही कोकणच्या जनतेचे दरडोई उत्पन्न वाढवण्याच्या दृष्टिकोनातून अतिशय योग्य आहे. मच्छीमारांना प्रोत्साहन देण्यासाठी 500 नवीन तलावांची अर्थसंकल्पामध्ये तरतूद आहे. याचाच अर्थ मच्छिमारांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. कोकण किनारपट्टीवरील मच्छिमारांना याचा मोठ्या प्रमाणामध्ये फायदा होणार आहे.

Disclaimer: This content has not been generated, created or edited by Achira News.
Publisher: Pudhari

Want to join the conversation?

Download our mobile app to comment, share your thoughts, and interact with other readers.

कोकण अर्थव्यवस्थेला चालना-मच्छीमार आणि स्थानिक उद्योगांसाठी मोदी सरकारचे सकारात्मक निर्णय | Achira News