केरळ निकालांवरून हे दिसून आले आहे की जनतेला बदल हवा आहे. आम्ही प्रचारासाठी गेलो तेंव्हाही लोक आमच्यावर विश्वास व्यक्त करत होते. तामिळनाडूतील निकालांवर भाष्य करताना ते म्हणाले की, तामिळनाडूतील निकाल आश्चर्यकारक आहेत. तिथे एका नव्या युगाची सुरुवात झाली आहे. आम्ही जनतेची नाडी ओळखण्यास कमी पडलो. दरम्यान उपस्थित पत्रकारांनी त्यांच्या सेलिब्रिटी स्टेटसमुळे जनतेने मतदान केले का? असा सवाल केल्यावर उपमुख्यमंतऱ्यानी आम्हाला वाटले होते की त्यांना ३०-४० टक्के मते मिळतील. पण त्यांना त्यापेक्षा जास्त मते मिळाली आहेत.
केरळमध्ये बदलाचे मतदान, तामीळनाडूला नवे युग दिसले
Pudhari•

Full News
Share:
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Achira News.
Publisher: Pudhari
Want to join the conversation?
Download our mobile app to comment, share your thoughts, and interact with other readers.