Achira News Logo
Achira News

तीव्र उष्णतेची लाट आणि दुष्काळाचा जिल्ह्याला फटका, पाणीटंचाईमुळे शेतकऱ्यांचा संघर्ष

Pudhari
तीव्र उष्णतेची लाट आणि दुष्काळाचा जिल्ह्याला फटका, पाणीटंचाईमुळे शेतकऱ्यांचा संघर्ष
Full News
Share:

जिल्ह्यात दिवसेंदिवस प्रचंड उन्हाळा जाणवत आहे. सूर्य आग ओकतोय अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे भूजल पातळीतही कमालीची घट जाणवू लागली आहे. विहीरी, ओढे, नाले, तलावामधील उपलब्ध पाण्यावर शेतकरी आपली पिके जगवताना दिसत आहे. मात्र दुसरीकडे शेतीपंपाना विजेची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्यामुळे विद्युत ट्रॉन्सफार्मरवर प्रचंड लोड येत आहे. त्यामुळे जिल्ह्यात काही ठिकाणी डीपी जळण्याचे प्रकार वाढीस लागले आहेत. तर काही ठिकाणी प्रचंड दाबामुळे डीपी जळून खाक होत आहेत.

Disclaimer: This content has not been generated, created or edited by Achira News.
Publisher: Pudhari

Want to join the conversation?

Download our mobile app to comment, share your thoughts, and interact with other readers.

तीव्र उष्णतेची लाट आणि दुष्काळाचा जिल्ह्याला फटका, पाणीटंचाईमुळे शेतकऱ्यांचा संघर्ष | Achira News