भारताचे परराष्ट्र धोरण मूलत: राष्ट्रीय हितसंबंधांवर आधारित आणि व्यवहार्य आहे. इस्रायल, इराण आणि आखाती देशांसोबत एकाच वेळी मजबूत संबंध राखण्याची क्षमता भारताने दाखवून दिली आहे. अशाप्रकारचे संतुलन राखणे अनेक देशांसाठी कठीण ठरते; मात्र भारताने ते प्रभावीपणे साध्य केले आहे. जागतिक संघर्षाच्या काळात मुक्त संवादाची भूमिकाही भारताने लावून धरली आहे.
भारताचे व्यावहारिक परराष्ट्र धोरण-राष्ट्रीय हितसंबंधांचा समतोल
Pudhari•

Full News
Share:
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Achira News.
Publisher: Pudhari
Want to join the conversation?
Download our mobile app to comment, share your thoughts, and interact with other readers.