Achira News Logo
Achira News

महाराष्ट्रात पुरेसा पाऊस होऊनही विजेची टंचाई

Pudhari
महाराष्ट्रात पुरेसा पाऊस होऊनही विजेची टंचाई
Full News
Share:

गणेशचंद्र पिसाळ पाटण :कोयनेसह महाराष्ट्रात यंदा मे महिन्यापासूनच पावसाला सुरुवात झाली. गतवर्षीच्या तुलनेत पाऊस कमी असला तरी सध्यस्थितीत धरणात मुबलक पाणी आहे. मात्र त्यानंतरही मागील आठ महिन्यांत तब्बल 149.629 दशलक्ष युनिट वीज कमी निर्माण झाली आहे.

Disclaimer: This content has not been generated, created or edited by Achira News.
Publisher: Pudhari

Want to join the conversation?

Download our mobile app to comment, share your thoughts, and interact with other readers.

महाराष्ट्रात पुरेसा पाऊस होऊनही विजेची टंचाई | Achira News