Achira News Logo
Achira News

वसई-विरार शहरातील पूर रोखण्यासाठी गाळ काढण्याची महापौरांची मागणी

Pudhari
वसई-विरार शहरातील पूर रोखण्यासाठी गाळ काढण्याची महापौरांची मागणी
Full News
Share:

या बैठकीत महापौरांनी केंद्रीय जल आयोगाच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार ठाणे, कळवा आणि वसई खाडी पात्रातील साचलेला गाळ उपसून खोली वाढवण्याची आग्रही मागणी केली होती. खाडीतील या गाळामुळे पावसाच्या पाण्याचा निचरा होण्यास मोठा अडथळा निर्माण होतो आणि कळवा खाडीपात्रालगत झालेल्या अनधिकृत अतिक्रमणांमुळे वसई- विरार शहरात पुराचा हा धोका अधिकच वाढत असल्याचे महापौरांनी प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिले होते.

Disclaimer: This content has not been generated, created or edited by Achira News.
Publisher: Pudhari

Want to join the conversation?

Download our mobile app to comment, share your thoughts, and interact with other readers.

वसई-विरार शहरातील पूर रोखण्यासाठी गाळ काढण्याची महापौरांची मागणी | Achira News